Marathi Suvichar – सुंदर मराठी सुविचार संग्रह – (Suvichar in Marathi, Best Marathi Quotes and Suvichar) सर्वोत्तम मराठी सुविचार…
Marathi Suvichar | Suvichar in Marathi
Suvichar हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात.
Marathi Suvichar जे आपल्याला अधिक प्रेरणा देतात, निराशावादीला आशावादी बनण्यास प्रेरित करतात. आपल्या हृदयात किंवा मनात चांगले विचार किंवा चांगले सुविचार असतील तर आपण प्रत्येक समस्येला एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू शकतो व त्याचा परिणामकारकतेने सामना करू शकतो.
Table of Contents
चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्तम व सुंदर Marathi Suvichar आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. ते आपण विविध माध्यमातून आपल्या कुटुंबात, मित्र-मैत्रिणी, प्रियजनांना शेअर करून त्यांना प्रेरित करू शकता.
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.
तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.
मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.
मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
स्वतःलाच चालावे लागते.
तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच
खरी मैत्री.
व
ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.
याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.
मौन
शुराचे मरण कधीही चांगले.
कारण
आपल्याला दुःख देण्यासाठी
अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.
कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.
ज्याला कधीच शेवट नसतो.
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची क्षमता असते.
त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा धरू नका.
कितीही चांगली असली
तरीही
जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.
जे गटारीत पडले तरी
त्याचे मोल कमी होत नाही.
स्वतः च्या आत
डोकावून पाहण्याची संधी.
तेलहीन दिव्यासारखा असतो.
फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.
स्वतः ला ओळखणे.
ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.
मग
आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.
हि मोठी चूक आहे.
आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.
ज्यांना यशस्वी व्हायचे असेल,
ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.
उत्तम मार्ग म्हणजे
तो तयार करणे.
त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.
त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.
तोवर सर्व अशक्य दिसते.
तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.
कारण
इथे लोक वाट दाखवायला नाही तर
वाट लावायला बसलेत.
तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
तिथं कधीही जायचं नाही.
ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो,
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही.
जे नजरेतून उतरलेत,
त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
आणि
यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
घामाच्या धारांनी
मनुष्य अधिक शोभून दिसतो.
त्याविषयी कमी बोला,
आणि
ज्या विषयाची माहिती नाही, त्या विषयी मौन पाळा.
शक्ती, जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
हे वाचा : Attitude Status in Marathi | एकदम कडक मराठी Attitude स्टेटस
Suvichar Marathi Status
त्याचं ओझं वाटत नाही.
आणि
ते कोठे जमिनीवर नाही तर
आपल्या मनात रुजवावे लागते.
पण होतं जरूर…
कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही,
तुमचं दु:ख सुद्धा.
जो राजवाड्यात जेवढी चव देतो,
तेवढीच चव झोपडीत पण देतो.
आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.
माणसाचे विचार Branded असले पाहिजे.
आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.
आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
तर
युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.
तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.
तेंव्हा समजून घ्यावं की,
तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.
नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
तितकेच मोठे यश मिळत असते.
हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते.
माणसाच्या हातून दिल्यास
तो कमी कडू लागतो.
स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी.
जेव्हा
अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात.
ही जाणीव फार भयप्रद आहे.
तो लढाई काय जिंकणार.
पण त्याच्या सुगंधाने
तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
आणि
निरुपयोगी गोष्ट म्हणजे विनाकारण चिंता करणे.
पण त्याची कारणे नाही विसरत.
कि
तुम्ही हरला तरी
जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.
जगण्याचा मंत्र हरवू नका.
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
हे वाचा : 100+ Funny Jokes for Whatsapp in Marathi, SMS | भरपूर हसवणारे मराठी जोक्स
Anmol Suvichar in Marathi
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.
दुसरे कोणीही करू शकत नाही.
अजून तयार व्हायचा आहे.
की भावनांना विसरायचंच असतं.
तो कधीही एकटा नसतो.
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.
अपूर्ण राहतात तो म्हणजे,
लोक काय म्हणतील?
तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
तोपर्यंत ती गोष्ट अशक्य वाटते.
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.
बेसावध आयुष्य जगू नका.
माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहावे.
तोच नेहमी प्रगती करतो.
नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.
कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.
पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.
कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.
आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.
त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल.
परंतु मनातुन हरणारी व्यक्ती
कधीही जिंकू शकत नाही.
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.
स्वतःवरचा विश्वास…
जो मंद हास्य करत तुमच्या कानात
प्रेमाने सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
ते पाप आहे असे माहीत असूनही,
आपण त्याला कवटाळतो.
लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.
आणि
गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
त्याच्या पैशांची किंमत असते…
नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
फक्त
त्याला कारण मात्र स्वर्गीय असले पाहिजे.
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
हे वाचा : 101+ नवरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Male, Groom
मराठी सुविचार
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल.
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
उचित कृती आपोआप घडते.
किंबहुना त्याच्या कित्येकपटीने अधिक
देव तुम्हाला देईल.
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…
आणि
स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा,
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं…
आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे.
तुम्हाला माहिती आहे का?
अश्रू आणि हास्य…!
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही,
पण ते जेव्हा दिसतात,
तो आयुष्यातला अत्यंत सूंदर क्षण असतो.
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.
आपण विजयाच्या जवळ आलो.
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
यावरुन तुमची खरी श्रीमंती कळते.
आणि
माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका.
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.
म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.
तर स्वतःला घडवण्यात आहे.
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
हा प्रगतीचा भाग असतो.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
कारण तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.
Gift म्हणजे वेळ…
कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
हे वाचा : Bollywood Jokes in Marathi | बॉलीवूड मराठी जोक्स
Changle Vichar Marathi
हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा
हेही समजायला हवे.
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
पण
वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.
घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते
तर गलिच्छ आणि घाणेरड्या
विचारांची लाज का वाटू नये ?
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
आणि
अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते!
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून
निभावत असते…
पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नका!
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
आगीसारखे असतात…
विनाकारण जळत राहतात.
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
अजून तयार व्हायचा आहे.
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
ते मिळवावे लागतात.
जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील
3 गोष्टी ओळखेल.
हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम
आणि शांत रहाण्यामागील कारण.
असला तरी
त्याला परिस्थिति समोर
झुकाव लागत.
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…
तरी चालेल पण
प्रयत्न करण्यास
चुकू नये…
त्याची खपली काढू नये.
परंतू जीभ कधी मोकळी सोडू नका.
आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
शाळा करू नका.
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!
हे वाचा : छान-छान मराठी कथा | Marathi Katha
Sundar Vichar Marathi
सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो.
पापी माणसाचा नको.
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
आणि अनुपस्थितीची उणीव
भासणे म्हणजे तुमचे अस्तित्व होय.
असेल असं होत नाही, त्यासाठी मन
सुंदर असावं लागतं.
आपण सर्वांसाठी आहोत,
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.
कळली की बरेच प्रश्न सुटतात.
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
यापेक्षा तुमचं ध्येय काय आहे
महत्वाचं आहे.
कधी कधी वाईट विचारांचा ही करावा…
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
धावलात तर हक्क दुर पळतात.
सत्कर्म कधीच करु नये.
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..
न दिलेल्या न्यायासारखा असतो.
आणि मोह संपाला की दुःख संपते.
वरवरुन करण्या पेक्षा
हृदयाने आपलंस करावं….
आणि
कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर
हृदया पासुन रागवण्या पेक्षा
वरवरुन रागवत राहावं.
नेहमीच योग्य असते.
जग तुम्हाला ओळखत
असत.
कमीपणा घ्यायला कोणी
तयार होत नाही.
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
असतात
ते कधीही एकटे नसतात..
निभवायला आवडतात…
नायतर चुकीचा मी
कालही नव्हतो आणि आजही नाहीये…
काळजी करणारा पाहिजे…
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.
कुंभार म्हणजे व्यायाम.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
तर यावर अवलंबून असते की
तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
किती समाधानी आहात…
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते..
तो जगावर काय प्रेम करणार !
मग कृती करा.
अधिक जिद्दी व्हा.
असे कधीही वागू नका.
कधीच परत आणता येत नाही.
हे वाचा : दुकानदार ग्राहक भन्नाट मराठी जोक्स | Dukandar Grahak Jokes in Marathi
100 Suvichar in Marathi
आणि आजचं काम आत्ताच करा.
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.
आणि
प्राणाशिवाय शरीर !
दोन गोष्टींचा आहे नायतर जो माणूस
ऐकून घेऊ शकतो तो चार गोष्टी
ऐकवू पण शकतो…
सत्कर्म कधीच करु नये.
त्याला आभाळाची उंची लाभते.
धोका देणाऱ्याला नाही…
एका क्षणात नाही.
अहिंसा हे सबलांचे.
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
विचारी मना तुच शोधूनी पाहे.
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
कधीच आपली होत नाहीत.
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
तो नष्ट होतो.
आणि
स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
क्रोधाचे गुलाम बनू नका.
ते विसरा आणि सदैव हसत रहा.
आहे तो परिणाम स्वीकारा.
एक युद्ध….. स्वतः विरूद्ध !
म्हणून
नेहमी नवे विचार मिळवत रहा.
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
हे वाचा : Chanakya Quotes in Marathi | आचार्य चाणक्य यांचे 50+ अनमोल विचार
मराठी सुविचार संग्रह
फक्त ती तुम्हाला हवं तसं
वागत नसतात म्हणून
तुम्हाला वाईट वाटतात…
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.
फुले सुगंधी असावी लागतात.
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय ?
हे विचारणार सुद्धा कोणी नसत…
तो स्वतःहून शिकतो.
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा
तुमच्या कामाची पद्धत बदला,
कारण झाडे नेहमी आपली पान
बदलतात मूळ नाही…
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
परत कधीच जोडता येत नाही.
तलवार असेतोवरच टिकतं.
स्वत: झीजा
आणि
इतरांना गंध द्या.
वेळ लागतोच.
संयम बाळगा…
केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही.
ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
श्रेष्ठ दर्जाचे असते.
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
आणि
कबूल केला की नाहीसा होतो.
त्याच्या परिप्णामाबद्दल विचार करा.
त्या नंतर सुरुवात करा.
माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
उपाय होऊ शकत नाही.
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
जी लपवली की वाढत जाते.
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
हे वाचा : भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes in Marathi
मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि आम्ही दिलेले हे Marathi Suvichar आपल्याला नक्की आवडतील. याठिकाणी आम्ही आपल्यासाठी फक्त आणि फक्त दर्जेदार मराठी सुविचार उपलब्ध करून दिलेले आहेत. ते आपण आपल्या प्रियजनांना अवश्य शेअर करा.
जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर वेळोवेळी www.Netmarathi.com येथे भेट द्या.