अशावेळी एक मित्रपरिवार म्हणून, आपले हे कर्त्यव्य असते, कि त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख थोडेसे हलके करणे. असे केल्याने गेलेली व्यक्ती जरी परत येणार नसली तरी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला तुम्ही एक मानसिक आधार देऊ शकता. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता.
जीवन हे क्षणभंगुर आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती या जगातून जाते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबांवरील हे सर्वात मोठे संकट असते. जीवन-मरण या गोष्टी जरी आपल्या हातातील नसल्या तरी मित्र म्हणून, सहकारी म्हणून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख थोडेसे हलके करण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्त्यव्य असते. जसे त्या व्यक्तीच्या असण्याने आपल्या जीवनात उल्हास असतो, तसेच त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने एक न भरून निघणारी पोकळी तयार होते.
अशा या संकट प्रसंगी आपण त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे योग्य ठरते. परंतु कधी कधी वातावरण इतके गंभीर होते कि, आपल्याला देखील काय बोलावे... ते सुचतच नाही. आपण अशावेळी त्यांना काही मराठी संदेशदेखील पाठवू शकता...
Condolence Message in Marathi
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल...😔
भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो...
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला देवो...
मृत आत्म्यास शांती लाभो...
हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
करून जातात,
जी भरून काढणे कधीही शक्य नसते...
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो...
Shradhanjali Messages in Marathi
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा...
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
या दु: खाच्या वेळी आपला देव आपल्याला
आणि
तुमच्या कुटुंबाला आवश्यक शांतता प्रदान करेल.
मी तुम्हाला
व
तुमच्या कुटूंबियांबद्दल शोक व्यक्त करतो.
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि
ती थांबतही नाही...
पण हे कोणालाच कसे समजत नाही की,
लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.
|| भावपूर्ण श्रद्धांजली! ||
आणि
शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील
मन तुझ्या जाण्याचे
दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा...!
परंतु माझ्या जीवनाचा नायक तू कायमचा आहेस...!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
Bhavpurna Shradhanjali Message in Marathi
ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं,
आता सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण,
तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे...!
परंतु अनंतकाळातील पहिला अध्याय आहे.
किर्तीसुगंध वृक्ष फुलवुनी...
लोभ, माया, प्रीती देऊनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी...
अमर जाहला तुम्ही जीवनी...!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
"एक जण गेल्याने दुनिया संपत नाही
किंवा
थांबत नाही...
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख लोक मिळाले
तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही...!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
आठवण येते क्षणाक्षणाला, तुम्ही फिरुनी यावे जन्माला
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं..
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,
हीच मोठी उणीव आहे..
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
Bhavpurna Shradhanjali Message in Marathi For Mother
कपाटातील तुझी साडी पाहिली की,
तुझी खूप आठवण येते…
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो...!
प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्या मागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे
क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
मन एकदम एकटे एकटे वाटते...
आजुबाजूला इतकी लोकं असूनही
कायम एकटे वाटते…
आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ, माया, प्रीती देवूनी सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी !
नाही करमत मला..
का नाही तू मला तुझ्यासोबत घेऊन गेलीस...!😞
भरभरुन वरदान म्हणजे आई…
विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान आई…
तुझी आठवण कायम येत राहील.
तू आजही अशीच आहे…
आई आज आमच्यात नाहीस यावर
माझा विश्वासच होत नाही...
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
Bhavpurna Shradhanjali Message in Marathi For Father
त्यांच्या अचानक जाण्याने,
आम्ही सारे पोरके झाले आहोत,
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच अपेक्षा.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
आता तुमच्या आठवणींचाच मला आधार आहे...
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील...!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
पण
पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू.
तुमची आठवण सदैव राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली
आता तुमच्याशिवाय जगायचे कसे हेच माहीत नाही.
तुमची आठवण येत राहील...
तुमच्या त्या प्रेमळ चेहऱ्याची,
सतत आठवण राहील...
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती...
ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
भावपूर्ण श्रद्धांजली
मी स्वतः शी झगडताना,
मला मदत करणारा कोणीही नाही...
तुमच्या आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे.
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची काळजी घेणार आहे...!
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो...
RIP Message in Marathi
भावपूर्ण श्रद्धांजली..
देव मृतात्म्यास शांती देवो...!
त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो...!
पण
जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही…
|| भावपूर्ण आदरांजली ||
ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,
युवकांचे मार्गदर्शक,
आणि
थोर समाजसुधारक होते.
काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच
आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
देव हे सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो...
आठवण येते क्षणा क्षणाला
आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण...
आणि
या संकटातून सावरण्याचे धैर्य,
आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
आणि
या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिलो.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
ते एक देवमाणुस होते.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो...!
देवाकडे इतकीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली!
साऱ्यांनीच रचला कट,
ना दिली कुणी साथ,
ना यावी अशी पुन्हा पहाट...!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
तुला भावपूर्ण श्रद्धांजली
प्रेम तुमच्यावरील कमी होणार नाही…
तुमच्या आठवणींशिवाय एकही क्षण जाणार नाही.
Condolence Message in Marathi | Shradhanjali Messages in Marathi
या जगात फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची शाश्वती देता येते, ती गोष्ट म्हणजे "मृत्यू". आपल्या सर्वानांच एक ना एक दिवस हि पृथ्वी सोडून जायचे आहे. मृत्यू हि बाब आपल्या हातातील नाही. मृत्यूपुढे आपण कोणीही काहीही करू शकत नाही. ज्यावेळी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे अचानक निधन होते, त्यावेळी त्या कुटुंबासाठी तो मोठा धक्का मानला जातो. अशावेळी एक मित्र म्हणून, सहकारी म्हणून, नातेवाईक म्हणून आपले हे कर्त्यव्य असते कि, त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणे.
अशावेळी आपल्यापैकी बहुतेक लोकांना काय बोलावे ते कळत नाही. कारण ते वातावरणच इतके गंभीर असते कि, आपल्या तोंडून शब्दच फुटत नाही. अशावेळी हे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्ही त्या व्यक्तींना पाठवू शकता. असे केल्याने जरी गेलेली व्यक्ती परत येणार नसली तरी त्या व्यक्तीच्या जाण्याने त्या कुटुंबाला जो मानसिक धक्का बसलेला असतो, त्यातून त्यांना बाहेर पडण्यास मदत होईल. त्यांना हे कळेल कि या भयानक दुःखाच्या प्रसंगी ते एकटे नाहीयेत. तुम्हीदेखील त्यांच्याबरोबर आहात.