Gautam Buddha Quotes in Marathi – या लेखात आपण महात्मा भगवान गौतम बुद्ध यांचे काही अनमोल विचार, वचन जाणून घेणार आहोत, जे आपल्याला नक्कीच आवडतील…
Gautam Buddha Quotes in Marathi
भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला सत्य, अहिंसा आणि शांती यांची शिकवण प्रदान केली होती. भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देण्याचे कार्य करतात. त्यांच्या काही अनमोल विचार आणि शिकवणुकीत सत्य, अहिंसा, शांती, समानता आणि मानवता यांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या तपश्चर्येतून सत्य प्राप्त केले होते. त्यांनी जगाला अनमोल उपदेश देण्याचे कार्य केले.
भगवान गौतम बुद्ध यांनी असे सांगितले होते कि, सत्य पालन हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. त्यांनी सत्य, अहिंसा आणि शांती याचे महत्व जगाला पटवून दिले होते. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार वाचणार आहोत कि, जे आपल्याला जीवन जगताना आयुष्यभर प्रेरणा देत राहतील.

चला तर मग सुरु करुया…
Gautam Buddha Anmol Vichar Marathi
त्यापेक्षा जास्त नुकसान तुमचे नकारात्मक
विचार करतात.
तुमचे स्वतः चे कर्मच जबाबदार असते, हे
तुमच्या एक दिवस नक्की लक्षात येईल.
तुम्ही केलेल्या कर्माची चांगली, वाईट फळे तुम्हाला
इथेच भोगावी लागतात.
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगून बसता.
इतरांच्या कल्याणासाठी झटतो,
तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
हे मी कधीच पाहत नाही.
कोणते काम करायचे बाकी आहे, याकडेच
माझे लक्ष असते.
क्रोधाला वेगवान रथाला रोखल्याप्रमाणे
त्वरित आवर घालतो,
त्यालाच मी खरा सारथी समजतो.
क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ
लगाम हातात ठेवणाराच समजला जातो.
आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो.
आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात
की, कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील
आणि कोणत्या अडवून ठेवतील,
म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे,
ध्येयाकडे घेऊन जातील.
हे तुम्हाला जर कळत असेल
तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे
एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही.
भविष्याचा विचार करू नका,
आजच्या वर्तमानात चित्त केंद्रित करा.
अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.
वाचवू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.
अवघे विश्व निर्माण करू शकतो.
परमात्म्याची ओढ.
हे दोन जीव एकत्र आले कि,
ते परिपूर्ण होतात.
प्रेमाने तर जगही जिंकता येते.
असा जेव्हा तुम्ही समज करता
तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे.
कारण वेळ कधी कोणावर कशी येईल,
हे कधीच सांगता येत नाही.
त्यामुळे जी वेळ आहे,
त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या.
म्हणजेच दु:ख होय.
परंतु तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.
त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर
ती मिळणार नाही.
तुम्ही स्वतःच स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात.
स्वतःवर प्रेम करण्यास शिका.
हेच खरे शिक्षण आहे.
परंतु ज्यावेळी ते पक्व होऊ लागते,
त्यावेळी खूप दु:खकारक असते.
हे वाचा : Marathi Suvichar | सर्वोत्तम व सुंदर मराठी सुविचार
Gautam Buddha Suvichar
वाईटाला चांगल्याने जिंका
आणि
असत्याला सत्य बोलून जिंका.
त्याच पद्धतीने,
मनुष्य आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.
त्या म्हणजे,
सूर्य, चंद्र आणि सत्य.
हेच खरे शिक्षण आहे.
विवेकरुपी वृक्षांची छाया अधिक शीतल असते.
नेहमी प्रेमाने वागा.
तुमचा हेतू चांगला आहे ना, हे तपासून पाहा.
तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा
आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा.
यांमध्ये मध्यस्थाची गरज नाही.
तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही.
लोक स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात
आणि हेच सत्य आहे असे समजू लागतात.
पण त्याच फळ खूप गोड असतं.
कारण आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.
जितका तुम्ही अधिक दाखवाल,
तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल.
एक दिवस आयुष्य बदलू शकतो,
आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो.
दुसऱ्यांबरोबर चांगले वागा.
त्यांच्याबद्दल चांगले बोला.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे,
तुमचेही नेहमी चांगलेच होईल.
दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.
मात्र जोपर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही
तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही.
जेव्हा पाणी खळाळतं असतं,
त्यावेळी आपल्याला त्यातील काहीच दिसत नाही,
त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही.
पण पाणी जेव्हा शांत असतं, तेव्हा त्याचा तळंही दिसतो.
त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर,
कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते.
जंगली प्राण्यापेक्षा जास्त भयानक असतो;
कारण एक जंगली प्राणी फक्त शरीराला घाव देतो,
परंतु, एक वाईट मित्र तुमच्या मनावर आणि बुद्धीवर घाव घालतो.
त्याचे कारण म्हणजे आपण
आजपर्यंत “कसा विचार” केला
याचा परिणाम आहे.
जीवन तर ते आहे, जे आपण बनवतो.
हे वाचा : आचार्य चाणक्य यांचे 50+ अनमोल विचार | Chanakya Quotes in Marathi
Thoughts of Gautam Buddha in Marathi
कधीच घमंड करू नका,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात,
त्या एक ना एक दिवस संपतातच.
कोणावरही अवलंबून राहू नका.
प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे,
हीच खरी मानवता आहे.
तुम्ही जो विचार करता, त्याप्रमाणे तुम्ही बनता.
आनंदाचेही तसेच आहे.
तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार.
आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो.
त्यावेळी तुमची मनस्थिती बदला.
सर्व काही बदलून जाईल.
ते शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत.
परंतु शहाणा माणूस नेहमी निडर व धैर्यशील
असतो.
तो संयमाने योग्य वेळी योग्य तेच बोलतो.
दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
मनाला शांती देणारा,
बोलणारा एक शब्द केव्हाही चांगला.
हे वाचा : संयमाचे फळ – अनमोल शिकवण देणारी कथा | Gautam Buddha Story in Marathi
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी जे गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार उपलब्ध करून दिलेले आहेत, ते वाचून आपल्याला नक्कीच एक प्रकारचे समाधान आणि शांती प्राप्त झाली असेल. मुळात भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आपल्याला एक प्रकारची मनशांती आणि समाधान प्राप्त करून देतात.
जर हे विचार आपल्याला आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार त्यांनादेखील समजू द्या, म्हणजे त्यांनाही या अनमोल विचारांचा फायदा होईल.